ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित; राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न

पुणे: गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुर्नगठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप लवकरच निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. पुणे विधान भवनातील झुंबर सभागृहात झालेल्या या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, आमदार आणि आरोग्य तज्ज्ञ […]

अधिक वाचा..

पदार्थाचा स्वाद आणि चव वाढवणारा हिंग आरोग्यासाठी वरदान

भारत जगभरात आपल्या एकापेक्षा एक टेस्टी आणि गुणकारी मसाल्यांसाठी ओळखला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांच्या उपचारांमध्ये या मसाल्यांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. असाच एक गुणकारी मसाला म्हणजे हिंग. हेल्थ एक्सपर्ट हिंगाला एक खूप जास्त गुणकारी मसाला मानतात. जो डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमध्ये […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी अक्रोड चे सेवन

हात वारंवार थरथरणे किंवा कापणे, ही समस्या लहान वाटली, तरी मोठा अडथळा निर्माण करू शकते. पेन धरताना, जेवताना किंवा एखादं साधं काम करतानाही त्रास होतो. पण घरगुती आणि सोपे उपाय या त्रासातून सुटका मिळवून देऊ शकतात. काही खाद्यपदार्थ असे आहेत जे आपल्या नसांना ताकद देतात आणि शरीरातील कमजोरी दूर करतात. त्यामध्ये अक्रोड हा सर्वात उपयुक्त […]

अधिक वाचा..

मासिक पाळी रजा ही सन्मान, आरोग्य आणि कार्यक्षमतेशी निगडित; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीदरम्यान पगारी सुट्टी देण्याच्या धोरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी आज आयोजित चर्चासत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या. हे चर्चासत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते.चर्चेदरम्यान मासिक पाळीदरम्यान पगारी सुट्टी देणे योग्य की अयोग्य, यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.

अधिक वाचा..

भविष्यातील वातानुकूलित ऑटो रिक्षा निर्मिती ही प्रवाशांची आरोग्य वाहिनी

एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि बदलते हवामान लक्षात घेतले तर वातानुकूलित ऑटो रिक्षा ही केवळ सुविधा नसून भविष्यातील “आरोग्य वाहिनी” ठरू शकते. Mumbai Metropolitan Region मध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार यांसारखी वेगाने वाढणारी शहरे समाविष्ट आहेत. या संपूर्ण पट्ट्यात दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी […]

अधिक वाचा..

भाजलेले चणे आरोग्यासाठी फायदेशीर

भाजलेले चणे खाल्ल्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात. यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. सोबतच अनेक आजारही दूर होतात. अनेक आजार ठीक करण्यासाठी चणे खाणे फायदेशीर ठरते चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि पोषण तत्वे आढळतात. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. हे एक हेल्दी सुपरफूड आहे. रोस्टेड चणे खाल्ल्याने वेगाने वजन कमी होते. चण्याला रोजच्या डाएट मध्ये सामील […]

अधिक वाचा..

डायलिसिस म्हणजे काय

आपल्या शरीरात अनेक जीवरासायनिक क्रिया सतत चालू असतात. सजीवाच्या जगण्यासाठी त्या आवश्यक असतात. पण यापैकी प्रत्येक क्रियेमध्ये काही ना काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. ते साचून राहणं आरोग्याला घातक ठरतं. त्यामुळे त्यांचा नियमित आणि वेळेवर निचरा होण्याची गरज असते. त्याशिवाय आपण आपल्या शरीरावर नकळत सतत अत्याचारही करत असतो. शरीराला सहन न होणारे खाद्यपदार्थ आपण […]

अधिक वाचा..

बहु्गुणी बडिशेपचे आरोग्यवर्धक फायदे पहा

1) उत्तम औषध रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते (जेवणानंतरच खावी). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते. २) पोटात गॅस पोटात गॅस होऊ देत नाही व चिकटपणा, आमांश दूर करते. 3) अपचनाच्या तक्रारी बडिशेपचा काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, […]

अधिक वाचा..

स्वयंपाक घरातील आरोग्यासाठी कोणती भांडी चांगली

स्वयंपाकासाठी बरेचजण प्लास्टीकची, एल्युमिनियमची भांडी वापरतात. पण या भांड्यांमध्ये अन्न शिवजणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. स्वयंपाकघरातील भांड्यांची निवड हा विषय आपल्या आरोग्याशी थेट जोडलेला आहे. आपण कोणत्या धातूच्या भांड्यात अन्न शिजवतो, याचे गुणधर्म अन्नात उतरतात. त्यामुळे आरोग्यासाठी कोणती भांडी वापरावीत ते समजून घेऊ. लोखंडी भांडी   लोखंडी कढई किंवा तवा वापरणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक

हिवाळ्याच्या काळात खाण्यापिण्याबद्दल सर्वात सामान्य प्रश्न दह्याबद्दल असतो. काहीजण म्हणतात की दही थंड असते, तर काहींचे असे मत आहे की दह्याशिवाय पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे आणखी एक पेच निर्माण होतो. रायता खावे की साधे दही? विज्ञानाच्या दृष्टीने आणि शरीराच्या गरजा समजून घेतल्यास त्याचे निराकरण करणे खूप सोपे होऊ शकते. दह्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? […]

अधिक वाचा..