त्या तरुण डॉक्टरने भुलीचे इंजेक्शन टोचून संपविले जीवन

बीड: एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भुल देण्याचे (शरूरकीयेवेळी बधीरीकरण करण्यासाठीचे) इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी (ता. २६) समोर आली. डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय २९), रा. जुजगव्हाण, ता. बीड असे या तरुण डॉक्टरचे नाव आहे. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आकस्मात […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ १० गोष्टी, आयुष्यात होतील सकारात्मक बदल

आपण दररोज सकाळची सुरुवात कशी करतो हे खूप महत्त्वाचे ठरते. कारण- त्या कृतीवर बहुतांशी आपला संपूर्ण दिवस असतो. आपला दिवस चांगला जावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी दिवसाची सुरुवात चांगली करणे खूप गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील, तर कधी त्या वाईट. परंतु, चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्याला आपली दिनचर्या ही […]

अधिक वाचा..

शांत झोप लागत नाही, जीव तगमग करतो? १ खास उपाय- झोप न येण्याचा प्रश्नच सुटेल.

कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही. रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते. नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. […]

अधिक वाचा..

अवयवदानास नवे आयाम आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान

अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र मुंबई: राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती, पारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत सांगितले. आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. या बैठकीस आमदार श्रीमती देवयानी फरांदे, […]

अधिक वाचा..

पाणी म्हणजेच जीवन…

आरोग्यासाठी करा सेवन… दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको) सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे. पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे. […]

अधिक वाचा..

आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी

१) Silence (ध्यान) शांत बसुन स्वतःच्य अंतर मनात डोकावणे, म्हणजे ध्यान. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान! मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान. मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान. अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत […]

अधिक वाचा..

जीवनातील वेळ वाचत नाही तर वेळ कमी होतोय

मुलांसाठी हानिकारक पॅक केलेले ज्यूस टिकवून ठेवण्यासाठी आणि तो जास्त काळ खराब होऊ नये म्हणून त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्याचे सेवन लहान मुलांसाठी खूप हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही मुलाला पॅकेज केलेले फळांचे रस सतत प्यायला देत असाल, तर त्याऐवजी फळे द्या. अन्यथा, तुमच्या मुलांना अन्नाची ऍलर्जी, त्वचेची ऍलर्जी यांसारख्या गंभीर समस्या […]

अधिक वाचा..

योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे

शिरुर (तेजस फडके): आपले सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासने ही जीवन संजीवनी आहे. शरीर ‘मन ‘आणि श्वासाचे एकमेकांशी संतुलन साधल्याने जीवनाचा प्रवास शांत, प्रसन्न ,रम्य आणि उत्साही होत राहत असतो. मन, बुद्धी ,जीव हे शरीराचे आश्रयाने राहतात. प्रत्येक अवयवाला व्यायाम घडणे गरजेचे आहे. हात,पाय, पोट, फुफ्फुसे हृदय यांच्या नियमित हालचाली दररोज घडणे म्हणजे अवयवांचे […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे गावातील येथे पाच वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून सख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असुन विकास बबन खेडकर (वय ५८, रा खंडाळे खेडकर मळा ता शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एस आर नांवदर यांच्या खंडपीठाने हे आदेश […]

अधिक वाचा..

तृतीयपंथीयांचे आयुष्य सुकर व्हावे; रुपाली चाकणकर

राज्यात प्रथमच रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॅार्ड, राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेला यश मुंबई: समाजात स्त्री- पुरुष यांना मिळणारे अधिकार, मान तृतीयपंथी व्यक्तींना ही मिळायला हवे. त्यांचे जगणे सुकर व्हायला हवे, वेळप्रसंगी वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास रुग्णालयात ही त्यांना स्वतंत्र अस्तित्व असावे, त्यांची देखभाल केली जावी यासाठी तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष असावा या राज्य महिला आय़ोगाच्या संकल्पनेला यश […]

अधिक वाचा..