आईबाबांसोबत आता लहान मुलांचेही केस होतात पांढरे, काळ्या केसांसाठी पाहा ‘हा’ उपाय

केसांसाठी मेहेंदीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. मेहेंदी केसांच्या आरोग्यात आणि सौंदर्यात अधिक भर पाडते. आपल्यापैकी बरेचजण केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी केसांसाठी मेहेंदी आवर्जून लावतात. खरंतरं, केसांना मेहेंदी लावण्याने त्याचे अनेक फायदे दिसून येतात. पांढरे केस रंगवण्यासाठी बहुतेकजण हानिकारक डाय किंवा आर्टिफिशियल हेअर कलर्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक मेहेंदी वापरणंच अधिक पसंत करतात. केसांची काळजी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे मिलिंद देवरे यांची सुजाण कारवाई;  हरवलेली बालिका सुखरूप पालकांच्या ताब्यात

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): सामाजिक जबाबदारी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलीस दलाचा संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. शनिवारी 1 वाजल्याच्या दरम्यान शिक्रापूर येथील चाकण चौकात हरवलेली तब्बसून झहीर खान ही केवळ ५ वर्षीय चिमुरडी सुखरूपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात परत आली असुन. देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 वाजलेच्या दरम्यान चाकण चौक परिसरात रडत असलेल्या […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी शाळांना किती दिवसांची सुट्टी, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

पुणे: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या […]

अधिक वाचा..

शिरुर मधील दहा खाजगी शाळांचा भ्रष्टाचार; पालकांची लूट थांबवण्यासाठी आमरण उपोषण

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या चौकशी अहवालानुसार शिरुर मधील दहा खाजगी शाळा आणि संस्थांनी गेल्या काही वर्षांत नियमबाह्य कारभार आणि भ्रष्टाचार केला आहे. या दोषी शाळांची मान्यता तात्काळ रद्द करुन त्या शासनाच्या ताब्यात घेऊन, शिक्षण विभागामार्फत प्रशासक नेमून कामकाज चालवण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे यांनी केली आहे.   […]

अधिक वाचा..

आई-वडिलांनी मोबाईल घेण्यास नकार दिल्याने 16 वर्षीय मुलाने संपवले जीवन

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून १६ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पालकांसमोर एक मोठे आव्हान बनत चालले आहे. नेमक प्रकरण काय मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. हा […]

अधिक वाचा..

शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली

मुख्यमंत्र्यांनी पालघरमधील जि. प. शाळा दुर्वेस येथील विद्यार्थ्यांचे केले स्वागत  पालघर: गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश […]

अधिक वाचा..

तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा या चुका

लहान मुलांना हाताळणे सोपे नसते. पालक झाल्यानंतर खांद्यावर बरीच जबादारी येतात. त्यात मुलांचं करणंही आलंच. काही पालक हे वर्किंग असतात. त्यामुळे मुलांकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मुलांच्या पालनपोषणाकडे नकळत दुर्लक्ष होते. ज्यामुळे अनेकदा मुल जेवताना नखरे करतात. अशा वेळी पालकांना जेऊ घालणं कठीण वाटतं. त्याच वेळी जबरदस्तीने मुलांना खाऊ घातले तर, मुल रडायला […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात सुपूर्द

४५ महिला व ३५ पुरुषांचीही यशस्वी शोधमोहीम शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत संवेदनशील व कौतुकास्पद अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा यशस्वी शोध घेण्यात आला असून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढला, सतत चिडचिड करताय, पालकांनी आता करायचं काय

छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बऱ्याचदा दिसून येते. अनेक मुले, तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल, तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांना शांत करावे, त्यांच्यासोबत वेळ […]

अधिक वाचा..

बाळाला मालिश करताना आईबाबांच्या प्रेमळ स्पर्शासह हवी अजून १ गोष्ट

मसाज किंवा मालिश ही गोष्ट बाळासाठी फार महत्वाची असते. आपल्या पारंपरिक रीतीभातीही बाळाच्या मसाज आणि आंघोळीविषयी फार जागरुक असतात. आईबाबा किंवा प्रेमानं सांभाळणारं कुणीही त्यांनी बाळाला रोज मसाज केला तर बाळाच्या वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो हे आता अभ्यासांतीही सिद्ध झालं आहे. जॉन्सन ब्रॅण्डही हाच प्रयत्न करतो की रोजची मालिश बाळाला गुटगुटीत ठेवायला मदतच करते. […]

अधिक वाचा..