शिक्रापूर बाजारात आलेल्या तिघांचे मोबाईल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या तिघा व्यक्तींचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात भिकाजी राजगुरू, असाराम नरवडे, राजेश गौड हे वेगवेगळ्या पद्धतीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले असताना बाजारात खरेदी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून औद्योगिक वसाहतीत आवाहन फलके

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत कंपन्या व उद्योजकांना ठेक्यासाठी त्रास देऊन दमदाटी सह खंडणी मागण्याचे प्रकार वाढत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळे आवाहनात्मक फलक लावून कंपन्यांना पाठबळ देण्याचे काम सुरु केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, वढू बुद्रुक, तळेगाव […]

अधिक वाचा..

वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलनाचा इशारा…

शिक्रापूरातील व्यापाऱ्यांचा विद्युत वितरण अधिकाऱ्याला घेराव शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील आठवड्यापासून वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला घेराव घालत वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याची मागणी करत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील स्टेट […]

अधिक वाचा..

दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला पोलिसांकडून ठोकल्या बेड्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे हातामध्ये कोयता घेऊन मी किंग ऑफ शिक्रापूर आहे असे म्हणून कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत बेड्या ठोकल्या असून सुरज विष्णू शितोळे असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे एक युवक हातामध्ये कोयता […]

अधिक वाचा..

वनविभागाच्या वनरक्षक रुमचे दरवाजे तोडून चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): वनविभागाच्या नव्याने बांधकाम केलेल्या मलठण (ता. शिरुर) येथील रुममधील दरवाजासह लोखंडी नळ, शॉवर व बेसीन अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने शिरुर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, वनविभागाच्या मलठण (ता. शिरुर) येथील बिटामधील नविन बांधकाम केलेल्या वनरक्षक रुम कॉर्टरमधील बेडरुमला बसविलेला थ्रिडी प्रिंट दरवाजा, किचनचा थ्रिडी प्रिंट दरवाजा, टॉयलेट […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज काहीतरी नवीन करण्याचा प्लान आखतील. जे लोक व्यवसायात आहेत, त्यांना आज नफा मिळू शकतो. तर काही लोकांचा आज खर्च वाढू शकतो. यामुळे काहींना मानसिक ताण त्रास होईल. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. सेल्स मार्केटिंगशी निगडित लोकांचे काही रखडलेले काम फोन आणि ईमेलद्वारे पूर्ण केले जाऊ शकते. आर्थिक बाबतीत दिवस चांगला जाईल. वृषभ: […]

अधिक वाचा..

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले…

नक्षलवादी, दहशतवादी, आंदोलजीवी संबोधून भाजापाकडून शेतकऱ्यांचा अपमान रायपूर: केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी

जी-20 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय.. औरंगाबाद: उद्या म्हणजेच 26 फेब्रुवारीपासून जी-20 परिषेदचं महिला शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. 25 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून 02 मार्चपर्यंत जी-20 परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरिता वापर करण्यास मनाई आदेश पोलिसांनी काढला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात, 27 ते 28 […]

अधिक वाचा..

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

इंग्रजी विषयाच्या ‘त्या’ प्रश्नाला सरसकट मिळणार ६ गुण… औरंगाबाद: इयत्ता बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी पर्यवेक्षकांना दिलेल्या पेपर तपासण्याच्या सूचना छापण्यात आल्या होत्या. अखेर बोर्डाला चूक लक्षात आली असून, सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे. बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरमधील तीन प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे पहिलाच पेपर देताना विद्यार्थी […]

अधिक वाचा..

झेडपीच्या शाळा भरण्याच्या वेळा बदलणार

औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार असून दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो. उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी […]

अधिक वाचा..