शिरुर तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): सनसवाडी (ता. शिरुर) येथे पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचा तिघा युवकांनी पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रितेश लिओ सदाफुले, शक्तिमान माणिक आडे, कृष्णा सुहास मीरेवाड या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत जात असताना तसेच क्लास […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात दुकानाची भिंत तोडून लाखोंची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य चौकट असलेल्या एका हार्डवेअर दुकानाची पाठीमागील भिंत तोडून आतमध्ये प्रवेश करुन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे विक्रम सोलंकी यांचे ओम हार्डवेअर अँड इलेक्ट्रोनिक्स दुकान असून २४ […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगी एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अजय सोपान रणसिंग या इसमाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अजय रणसिंग हे २५ फेब्रुवारी रोजी घरी असताना रात्रीच्या सुमारास त्यांची पत्नी घरात आली असता तिला पती अजय यांनी […]

अधिक वाचा..

हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे, कुठे आहे कायदा व सुव्यवस्था…

महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार… मुंबई: पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे, असा संतप्त सवाल करतानाच […]

अधिक वाचा..

गडी एकटा निघाला…मंगलदास बांदल पुन्हा मैदानात

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राजकारणात अनेकांची धांदल उडविणारे पैलवान मंगलदास बांदल यांना नुकताच जामीन मिळाल्याने ते आज पत्रकार परिषदेत नक्की काय बोलणार याकडे सर्व शिरुर तालुक्यातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु आपण सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसुन सध्यातरी “एकला चलो रे” हिच भुमिका असल्याचे बांदल यांनी सांगितले. तसेच ज्यांनी मला जेल मध्ये […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र राहील. तुमचे वैवाहिक जीवन आज खूप चांगले असेल. आज तुम्ही मित्रांसोबत एखाद्या लांबच्या सहलीवर जाण्याचा विचार करू शकता. आज एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद झाले तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते, त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. नवीन नातेसंबंधांमुळे आज तुमचे नशीब चमकत आहे. सामाजिक सन्मान मिळेल. वृषभ: आज तुम्हाला तुमचे लक्ष […]

अधिक वाचा..

खैरेनगर मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेनगर (ता. शिरुर) येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून मनोज पांडुरंग मोरे या युवकाचा जागीच मृत्यू होऊन अक्षय मोहन बोराडे हा गंभीर जखमी झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथून अक्षय बोराडे व त्याचा मित्र मनोज मोरे हे दोघे २४ […]

अधिक वाचा..

साप हा शेतकऱ्यांचा मित्र; शेरखान शेख

वढू बुद्रुकच्या विद्यालयात सापांबाबत जनजागृती शिक्रापूर (शेरखान शेख): साप हा शेतातील उंदीर, बेडूक नाहीसे करत असल्याने सापामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे रक्षण होत असते त्यामुळे साप हा शेतकऱ्यांसह मानवाचा मित्र असल्याचे प्रतिपादन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे आयोजित साप समज […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदल आज काय बोलणार?

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले असताना त्यांनी आज २६ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित केली असून बांदल काय बोलणार याकडे पुणे जिल्हयासह शिरुर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती […]

अधिक वाचा..

धाराशिव नामांतराचे खरे श्रेय शिंदेसेनेचे नव्हे तर ओरिजिनल शिवसेनेचेच

मुंबई: 25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची प्रथम घोषणा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुण्यात पत्रकारांसमोर केली. औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झालं. तसंच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तुळजापूर येथे झालेल्या सेनेच्या महिला मेळाव्यात या नामांतराची घोषणा केलेली होतीच. केंद्र शासनाच्या निकषावर पडताळणी केली असता धाराशिव नावाला इतिहास आहे. हे नाव राजकीय, भाषिक अथवा इतर […]

अधिक वाचा..