अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत नसतानाही नियमबाह्यरिता दिला विशेष लाभ 

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत यंदा ‘हृदयाचा’ मुद्दा तापला आहे. अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत न देण्याचा नियम असतानाही पुणे जिल्हा परिषदेसह अनेक जिल्हा परिषदांनी तो नियम पायदळी तुडवला आहे . यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांचे मन सुन्न झाले असून, संपूर्ण बदली प्रक्रिया नियमाप्रमाणे पुन्हा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे […]

अधिक वाचा..

मनपा शाळांमध्ये खाजगी संस्थांद्वारे शिक्षक भरती करुन मनपा शाळांचे खाजगीकरण करण्याचे षड्यंत्र

कोट्यवधी रुपये खर्च करुन शाळेच्या इमारती बांधणाऱ्या पालिकेकडे शिक्षक भरतीसाठी पैसे नाहीत का… मालाड: मालाडमधील मुंबई पब्लिक स्कूलची मालवणी टाऊनशिप शाळा कोणत्याही परिस्थितीत खाजगी संस्थेच्या घशात जावू देणार नाही. यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी मालवणी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी साहित्य वाटप; शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापन दिन शिरूर तालुक्यात उत्साहात व सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिरूर शिक्षक समितीच्या वतीने गुरुकुल अनाथ आश्रम, कासारी फाटा (संचालक शिवाजी शिंदे) येथील अनाथ मुलांना किराणा, धान्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात […]

अधिक वाचा..

शिक्षकांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट, वेतनवाढीसाठी हिरवा कंदिल; शिक्षणमंत्र्यांची घोषणा 

मुंबई: राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांना राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर चांगली बातमी दिली. राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, तुकड्या आणि त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी ९७०.४२ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील […]

अधिक वाचा..

शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली

मुख्यमंत्र्यांनी पालघरमधील जि. प. शाळा दुर्वेस येथील विद्यार्थ्यांचे केले स्वागत  पालघर: गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश […]

अधिक वाचा..

नोकरी! राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोडसह ग्रामीण भागात 40 सहशिक्षकांची बंपर भरती

संभाजीनगर: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. ग्रामीण व शहरी भागातील मुलांचे पोषण, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करण्याची ही एक चांगली संधी आहे. या पदांसाठी अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रांची यादी (प्रत्येक कागदपत्राची स्वयं साक्षांकित (Self Attested) प्रत अनिवार्य […]

अधिक वाचा..

शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ शिक्षकांच्या मानधनात सरकारने केली दुप्पट वाढ

संभाजीनगर: राज्य सरकारने तासिका तत्वावर (Clock Hour Basis – CHB) काम करणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून CHB शिक्षक मानधन वाढीसाठी संघर्ष करत होते, आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नवीन मानधन दर (प्रति तास) उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक: ₹१५० ₹३०० […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका शिक्षक पतसंस्था भ्रष्टाचाराच्या गर्तेत; संचालक मंडळ बरखास्त करण्याची नंदकिशोर पडवळ यांची मागणी

पतसंस्थेतील अनेक आर्थिक घोटाळ्यांचा आणि कारभारातील अपारदर्शकतेचा पर्दाफाश शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिक्षक सहकारी पतसंस्था ही एक विश्वासाची संस्था म्हणून ओळखली जात होती. मात्र गेल्या दोन पंचवार्षिकांमध्ये या संस्थेचा कारभार पूर्णतः बेजबाबदार, अपारदर्शक आणि भ्रष्टाचारग्रस्त झाला असल्याचा गंभीर आरोप माजी सभापती नंदकिशोर पडवळ यांनी सहाय्यक निबंधक शिरूर यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे . […]

अधिक वाचा..

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार; अनुकंपा वगळता इतरांना आता संधी नाही…

औरंगाबाद: शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी आणि २०१३ चा निर्णयानुसार आदेशानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले होते, तर काहींना मार्च २०१९ पर्यंत तीन किंवा पाच संधी देण्यात आल्या होत्या मात्र, मुदत देऊनही अनेकजण टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे. शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवार टीईटी (शिक्षक […]

अधिक वाचा..

खासगी क्लास घेतल्यास शिक्षकांवर होणार कारवाई

शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचा कडक इशारा औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आता खासगी कोचिंग क्लासेस घेण्यास किंवा त्यात भाग घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी शिक्षकांवर थेट कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठोर निर्णयाची आवश्यकता का शाळेतील कामकाजानंतर शिक्षक खासगी शिकवण्या घेतात, ज्यामुळे वर्गातील लक्ष […]

अधिक वाचा..