चासकमान डाव्या कालव्यातुन ६०० क्युसेकचा विसर्ग; खाली पोहचते १८० क्युसेकने पाणी मग ४२० क्युसेक पाणी नक्की जाते कुठे…?
धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह…? शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या चासकमान डाव्या कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, धरणातून सुमारे ६०० क्यूसेक वेगाने सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी शिरुर तालुक्यातील मुखईपर्यंत अवघे १८० क्यूसेक पाणी पोहोचत असल्याचा गंभीर दावा कालव्याच्या […]
अधिक वाचा..