स्टार प्रवाह वर १६ फेब्रुवारीपासून मोठे बदल; ‘ठरलं तर मग’ आता पाऊण तास

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावरील आघाडीची वाहिनी स्टार प्रवाह येत्या १६ फेब्रुवारीपासून आपल्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल करत आहे. गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ठरलं तर मग’ मालिका आता अधिक वेळ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्या प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ‘ठरलं तर मग’ आता प्राइम स्लॉटमध्ये टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर असलेली ‘ठरलं […]

अधिक वाचा..

‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखांचा संताप; रुचिता जामदारला सुनावलं खडसावून

मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात सध्या बिग बॉस मराठीची जोरदार चर्चा रंगली आहे. घरातील टास्क, वाद-विवाद आणि स्पर्धकांमधील संघर्षामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख स्पर्धकांची कानउघडणी करताना दिसतात. मात्र यावेळचा ‘भाऊचा धक्का’ अधिकच गाजताना दिसत आहे. रुचिताच्या हावभावावरून वाद पाचव्या ‘भाऊच्या धक्क्या’च्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख संतापलेले दिसत आहेत. त्यांच्या […]

अधिक वाचा..

प्राइम टाइममध्ये ‘कमळी’ची सरशी; ‘नशीबवान’ची वेळ बदलली, ‘शुभविवाह’बाबत संभ्रम कायम

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांच्या टीआरपीच्या शर्यतीत सध्या चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. विशेषतः रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटसाठी आघाडीच्या वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली असून फेब्रुवारी महिन्यात ‘कमळी’ मालिकेने बाजी मारत सर्वाधिक टीआरपी मिळवला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात उच्चांक गाठत ‘कमळी’ने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर स्टार प्रवाह वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे. प्राइम […]

अधिक वाचा..

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? कॅन्सरसह ‘या’ आजारांचा धोका

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. दैनंदिन जीवनात, आपण अनेकदा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल खरेदी करतो किंवा जुन्या बॉटल धुतो आणि त्या पुन्हा पुन्हा वापरतो. जर तुम्ही असं करत असाल तर आताच थांबा. कारण यामुळे आपल्या आरोग्याला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या बॉटल आपल्या पिण्याच्या पाण्यात मायक्रोप्लास्टिक सोडतात. मायक्रोप्लास्टिक […]

अधिक वाचा..

पाणी किती प्रमाणात प्यावे

भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा-शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरूण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. वयानुसार कुणी किती पाणी प्यायला हवं आयुर्वेदानी सांगितली योग्य पद्धत आणि वेळ सध्या उन्हाळा सुरू आहे आणि पाणी भरपूर पिण्याचा सल्ला सगळेच देतात. अशात आज एका रिपोर्टनुसार, 2.2 अब्ज लोक स्वच्छ पाण्यापासून दूर आहेत. मनुष्याचं साधारण […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकरी

थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. हिवाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. ज्याचा रोगप्रतिकार शक्तीवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल केला पाहिजे. बरेच लोकं गव्हाच्या पिठाच्या चपात्या खातात. पण हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मोठा ट्विस्ट; डबल एव्हिक्शनची चर्चा, आयुष-करणबाबत उत्सुकता शिगेला!

मुंबई: लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी मध्ये पाचव्या आठवड्याचा ‘वीकेंड का वार’ प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात घरातून दिव्या शिंदे हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांच्या मतांनुसार ओमकार राऊतचीही एक्झिट झाली. सलग दोन सदस्य घराबाहेर गेल्यानंतर या आठवड्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.घरातील सहा सदस्य नॉमिनेशनमध्ये […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस आनंदाचा आहे. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल, मानसिक समाधान मिळेल तसेच खूप दिवसांपासून जे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत घेत होतात ते पूर्ण होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. विरोधकांचा विरोध मावळेल, तुमच्या मताप्रमाणे गोष्टी घडतील आणि नोकरी समाधान असेल. तुम्ही गाडी खरेदी-विक्री किंवा ऑटोमोबाईल व्यवसायात असाल तर उत्तम लाभ […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसीत केबल चोरट्यांचा पर्दाफाश; ४ जणांना अटक, तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): औद्योगिक वसाहतीत कंपन्यांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या केबल चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना मोठे यश आले आहे. स्पर्श इलेक्ट्रॉनिक कंपनीतील केबल वायर बंडल चोरी प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १८,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखी […]

अधिक वाचा..

शब्द पाळणारा नेता राजेंद्र जगदाळे (RB) अनोसेवाडीच्या वाडी-वस्त्यांवर उजळला प्रकाश…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील अनोसेवाडी येथील वाडी-वस्त्यांवर अनेक वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य होते. रात्रीच्या वेळी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र दिलेला शब्द पाळत करडे गावचे सुपुत्र आर बी पाटील (राजेंद्र) जगदाळे यांनी या समस्येवर ठोस उपाय करत वाडी-वस्त्यांवर पथदिवे बसवून प्रकाशाचा मार्ग खुला केला. […]

अधिक वाचा..