भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे

खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. खजूरामध्ये अनेक प्रकार आढळतात. त्यात काळे खजूर खाण्याचे फायदे भरपूर आहेत. खजूराच्या फळाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. ज्यामुळे ताजे फळ खजूर म्हणून तर सुकलेले फळ खारीक म्हणून ओळखले जाते. खजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या […]

अधिक वाचा..

बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे

पोटासाठी चांगली असते:- बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर आहे. बडीशेपचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची तक्रार नाहीशी होते. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त:- बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोटाला फायदा होतो. यामुळे वजन सहज कमी करता होते. डोळ्यांसाठी फायदेशीर:- बडीशेपचे पाणी पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक […]

अधिक वाचा..

हळदीचे पाणी अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये असलेले मसाले जेवणाची चव वाढवतात आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. हळद देखील या मसाल्यांपैकी एक आहे. जे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करते. हळदीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी अनेक पोषक घटक असतात. जे […]

अधिक वाचा..

थायराँईड साठी उपाय व उपचार…

1) ऊपाशी पोटी 1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा. 1 चमचा धणे पावडर १ वेळा. 1 एक चमचा बडिसोप १वेळा. पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी रोज खायची 3 महिने उपाशी पोटी. 2) सकाळी अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच […]

अधिक वाचा..

केसांपासून ते हृदयापर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी ठरेल ‘काळ्या मनुक्या’चे सेवन..

काळ्या मनुका:- तुम्ही आंबट गोड केशरी मनुका खाल्लीच असेल, पण कधी काळ्या मनुक्याची चव चाखली आहे का? जर आपण कधीही काळी मनुका खाल्लाच नसेल, तर त्याचे फायदे देखील तुम्हाला ठाऊक नसतील. वास्तविक, पिवळा मनुका हिरव्या द्राक्षापासून बनवतात आणि काळा मनुका काळ्या द्राक्षापासून बनवतात. काळा मनुका उष्ण असतात आणि केशरी मनुकांपेक्षा जास्त फायदेशीर असतात. काळ्या मनुकामध्ये […]

अधिक वाचा..

आजीबाईच्या बटव्यातील घरगुती रामबाण उपाय…

१) कान दुखी:- कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करून कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते. २) दातदुखी:- हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. ३) दात पोकळी:- कापूराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा. छिद्र […]

अधिक वाचा..

हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा

अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाही. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित […]

अधिक वाचा..

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती…

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे  १) सतत पॉझीटीव्ह:- कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं. उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर […]

अधिक वाचा..

मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने होणारे फायदे

कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अॅसीड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर. टॅनीनमुळे लोहाच्या शोषणमध्ये अडथळा निर्माण […]

अधिक वाचा..

पोटातील व छातीतील जळजळ कशी कमी करावी?

१) तुम्ही आडव्या, झोपलेल्या स्थितीत असाल तर जळजळ वाढते. बसा किंवा उभे रहा. काही पावले चाला. तुम्हाला आराम वाटेल. २) थंड दूध पिल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्यात वाटीमध्ये दूध ठेवावे. लगेच थंड होते. ३) बेकिंग सोड्याचा वापर करून जळजळ कमी होऊ शकते. एका ग्लास मध्ये अर्धा ते एक चमचा बेकिंग सोडा टाकून […]

अधिक वाचा..