महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी! अजित पवारांच्या निधनानंतर शिंदे गटाच्या निर्णयांमुळे महायुतीत वाद

मुंबई:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गोंधळ सुरु आहे. त्यांच्या निधनामुळे राज्य अजूनही शोककळेत आहे, असा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे म्हणाले, “अजित पवार यांच्या निधनामुळे झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. ९ फेब्रुवारीला कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा आयोजित करू नये, […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीवर राज्यसभेत मोठा दबाव, फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता

मुंबई: महाविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा आव्हान उभं राहणार आहे. विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आता थेट तीन खासदारकीच्या जागा आघाडीकडे जाण्याची शक्यता कमी झाली आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होत आहेत. यातील चार जागा महाविकास आघाडीकडे होत्या, पण विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे आता फक्त एकच उमेदवार विजयी होऊ शकणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता

ठाणे: ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख मनोज प्रधान यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यानुसार, “आम्ही एकत्र आलो तर अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात महायुतीला मिळालेल्या बहुमतानुसार विरोधी पक्ष नेतेपदावर एकाच पक्षाचा दावा बसवणे शक्य नव्हते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

बारामतीत पवार घराण्याची एकजूट! शरद पवार–रोहित पवार एकाच व्यासपीठावर

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांचा बारामतीत घेतलेल्या सांत्वन भेटीतचा फोटो समोर आला आहे. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित न राहता बारामतीत थांबण्याचा […]

अधिक वाचा..

मतदानादरम्यान धक्कादायक प्रकार! उमेदवाराच्या लहान मुलाने दाबले ईव्हीएमचे बटण

अकलूज: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर एक अनोखी आणि चर्चेची घटना घडली. जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने थेट ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदान केंद्रावर गोंधळ घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर उपस्थित […]

अधिक वाचा..
gawade-pawar-pacharne

शिरूर तालुक्यात तीन माजी आमदारांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यंदा राजकीय चुरस कमालीची वाढली असून तीन माजी आमदारांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर तालुक्यातील तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मांडवगण-वडगाव रासाई गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात माजी […]

अधिक वाचा..

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत किशोरच्या याचिकेला सुनावणी नाकारली

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने बिहार निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला कडक शब्दांत फटकारले आणि म्हटले, “लोकांनी तुम्हाला मतदान केले नाही म्हणून तुम्ही लोकप्रियतेसाठी न्यायालयात आलात.” सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले की याचिकेत संपूर्ण निवडणुकीला आव्हान दिले गेले आहे, आणि असे मुद्दे विचारात […]

अधिक वाचा..

पिंपरी-चिंचवडच्या २७व्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे बिनविरोध

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २७व्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली. सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले रवि लांडगे महापौरपदीही बिनविरोध निवडून येत त्यांनी एक नवी परंपरा कायम ठेवली आहे. १५ ऑगस्ट १९८४ रोजी भोसरी येथे जन्मलेले ४१ वर्षीय रवि लांडगे हे डी. फार्मसी पदवीधारक असून शेती, वाचन आणि खेळाची […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी रणधुमाळी! महायुतीला ६ जागांचा फायदा, शरद पवारांच्या उमेदवारीकडे लक्ष

मुंबई: येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात खासदारांचा कार्यकाळ संपत असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. संख्याबळ पाहता यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता असून, सातपैकी सहा जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची आवश्यकता असते. […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सत्तेच्या केंद्रस्थानी; पक्षातील नेते-मंत्र्यांशी थेट संवाद

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही […]

अधिक वाचा..