सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव्ह शिरुर आयोजित रक्तदान शिबिरात 121 बाटल्या रक्त संकलित 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र, कामगार तसेच दुर्ग दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव शिरुर यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सोमवार (दि 1) मे रोजी 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गप्रेमी असणाऱ्या या संघटनांच्या तरुणांनी शिरुर येथे आयोजित केलेले हे सातवे रक्तदान शिबिर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान या शिबिरास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रात […]

अधिक वाचा..

रक्तदाब कमी करण्याचा उत्तम उपाय

शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करणे…..! सर्व प्रकारचे मीठ… तुमच्यासोबत कधी ना कधी असे घडलेच असेल, जेव्हा तुम्ही तुमची आवडती वस्तू खातात आणि त्यात मीठ कमी झाले तर त्या पदार्थाची सारी चवचं संपते. मीठ अन्नात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाच्या सर्व चवींना बांधून ठेवते. मीठ सोडियमचा सर्वात सामान्य स्त्रोत आहे. […]

अधिक वाचा..

वाढलेली शुगरच नाही तर स्ट्रेस देखील ठरतो सर्वात मोठा शत्रू

डायबिटिस असेल तर सावधान….. भारतात डायबिटिज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फक्त वयस्कर नसून, कमी वयोगटातील लोकांमध्ये देखील ही समस्या दिसून येते. खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव व खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हा आजार लोकांमध्ये वाढत आहे. इन्शुलिनच्या अपुऱ्या उत्पादनामुळे रक्तात साखर राहते, त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहाचा हळूहळू शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ लागतो. जसे की, […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय

उच्च रक्तदाब हा आधुनिक युगात वाढत चाललेला आजार आहे. यावर प्रभावी औषध उपचार उपलब्ध आहेत. परंतु ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. त्याचे साईड इफेक्ट सहन करावे लागतात. काही घरगुती उपाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या उपायांमुळे औषधांचा डोस कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे. स्वतः औषधे बंद करु नयेत किंवा […]

अधिक वाचा..

आता रक्तही महागलं; एका बॅगसाठी मोजावे लागणार इतके रुपये…

औरंगाबाद: महाराष्ट्रात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाईने त्रस्त नारिकांना रक्तासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्ताच्या पिशव्यांचे नवे दर जाहीर केले आहेत. यात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ केली आहे. तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णाच्या आरोग्यासाठी गरजेचं […]

अधिक वाचा..

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते. अशावेळी मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम. आहारात सिझनल फळांचा समावेश करा. गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे, राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे. सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त […]

अधिक वाचा..

आपले अमूल्य रक्त…

आपल्या शरीरामध्ये कोणतीही प्रक्रिया होण्यामागे रक्त हे महत्त्वाचे काम करते. रक्त आपल्या शरीराचे संतुलन बनवून ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे.जर शरीरातील रक्त कमी झाले किंवा आपले शरीर रक्ताचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरले, तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरु शकते. डायबिटीस हा आजार रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यानेच होतो, आणि तो अत्यंत घातक असतो. ज्यांचा डायबिटीस जास्त असतो […]

अधिक वाचा..

पाबळ महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात एनसीसी स्थापना दिनाच्या निमित्त एन. सी. सी. विभाग व चाकण ब्लड सेंटर यांच्या वतीने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदानात सहभाग घेतला होता. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय घोडेकर […]

अधिक वाचा..

असे वाढवा शरीरातील रक्ताचे प्रमाण…

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल. तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे. 1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळा. त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या. 2) रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. 3) दररोज सफरचंदाचा एक ग्लास रस प्यायल्यास उत्तम किंवा सफरचंदाच्या रसामध्ये बिटाचा रस आणि मध […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रांजणगाव MIDC पोलीसांची रक्तदानाची सेंच्युरी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन ” रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पोलीस निरीक्षक मांडगे यांनी याबाबत दि.10 ऑगस्ट रोजी महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील, सरपंच यांची बैठक घेवुन त्यांना प्रत्येक गावामध्ये “हर घर तिरंगा” या मोहिमेच्या अनुषंगाने ध्वज संहितेची […]

अधिक वाचा..