चेंबूर ते नागपूर! कामगारांच्या रक्तावर उद्योगांचा नफा? कायदे कागदावर, सुरक्षा कुठे?

मुंबई: होळीच्या तोंडावर मुंबईतील चेंबूर परिसरात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून सहा बांधकाम कामगार कोसळले. एकाचा मृत्यू, पाच जखमी. प्राथमिक माहितीनुसार सेफ्टी किट नव्हते. प्रश्न सरळ आहे सुरक्षा नियम फक्त कागदावरच का? बांधकाम कामगारांसाठी २०१५ पासून मंडळे, नोंदणी, कल्याणकारी योजना, विमा, मदत… सर्व काही असल्याचे सांगितले जाते. मग प्रत्यक्ष ठिकाणी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट का नाहीत? अधिकाऱ्यांची तपासणी […]

अधिक वाचा..

दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर तुकडा चघळा शुगरही राहील नियंत्रणात

सध्याच्या काळात बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ‘डायबिटीस’ नियंत्रणात ठेवणे अनेकांना खूपच अवघड वाटते. रक्तातील वाढलेली साखर केवळ शरीराला थकवा देत नाही, तर ती इतर अनेक आजारांना निमंत्रण देते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील छोट्या-छोट्या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. खरंतर, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात वापरली जाणारी दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘इन्सुलिन’ […]

अधिक वाचा..

रक्त शुध्द करण्याचा नैसर्गिक उपाय

आपल्या घराच्या अंगणात उगवणारा कडूलिंब, दिसायला साधा पण आरोग्यासाठी अमूल्य आहे. कडूलिंबाच्या पानांचा ताजा रस हा शरीरातील रक्त शुध्द करण्यासाठी अप्रतिम मानला जातो. हा रस प्यायल्याने शरीरातील साचलेले विषारी घटक सहज बाहेर पडतात आणि रक्त स्वच्छ राहते. रक्त स्वच्छ झालं की त्वचेवरचं नैसर्गिक तेज परत येतं, चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग पुरळ कमी होतात आणि आरोग्य सुधारतं. […]

अधिक वाचा..

छातीवर वार होऊनही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी काढली दुचाकी

संभाजीनगर: आरोपींनी सोळा वर्षांच्या रुद्रच्या छातीवर वार केले होते. परंतु, स्वतःवर झालेल्या वारांची पर्वा न करता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडील प्रमोद यांना वाचविण्यासाठी त्याने घरातून चावी आणत थेट आपली दुचाकी काढली. प्रमोद मागे दुचाकीवर बसले. परंतु गंभीर वार झाल्याने त्यांचा तोल जात होता. घरातून त्यांची पत्नीही कपडा घेऊन आली. तो बांधून रुद्र निघाला. वीस फुटांवर […]

अधिक वाचा..

मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान

जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर):  भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पीटलला भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सिन्दुर महारक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला. ऑपरेशन सिन्दुरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी या ‘ सिन्दुर महारक्तदान यात्रे’ च्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्यासह […]

अधिक वाचा..

रक्त पातळ करण्याचे काही घरगुती उपाय

गुळ आणि लसूण हे रक्त पातळ करण्यासाठी चांगले उपाय आहेत. गुळ हृदयासाठी आरोग्यदायी असतो आणि लसणात अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. तुम्ही हे दोन पदार्थ मिक्स करून एक चटणी बनवू शकता आणि ही चचटणी शरीरातील तुमचे रक्त पातळ करण्यास मदत करेल.भरपूर पाणी प्यायल्याने रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत होते कारण ते रक्त पातळ आणि […]

अधिक वाचा..

रक्तामधील साखरेची पातळी कशी ओळखता येईल

रक्तामधील साखरेची सात्म्यता-विकृती हा शब्द वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. आपल्या रक्तामधील साखर ही आपल्या शरीराला, आपल्या शरीरकोषांना अनुकूल असते, असली पाहिजेच. मग तिची विकृती कशी काय होईल. होते असे की, सेवन केलेल्या अन्नापासून तयार होणारी साखर ही शरीरकोषांना उर्जा म्हणून सातत्याने एका सम प्रमाणात मिळत राहायला हवी. तेव्हाच शरीरकोष अर्थात शरीर त्याची विविध जैवरासायनिक […]

अधिक वाचा..

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक, भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही…

हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या आजारांने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते ते उच्च रक्तदाब. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चुकीची जीवनशैली, जास्त प्रमाणात मीठ खाणे, ताण आणि सतत एकाच जागी बसून काम करणे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. […]

अधिक वाचा..

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे उपाय

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी पुढील उपायाचे अवलंब करणे आवश्यक आहे. परिसरात झाडं लावून टवटवीत वातावरण ठेवा. झाडांमधून ऑक्सिजन तर मिळतो, शिवाय वातावरणात ‘फ्रेशनेस’ सुद्धा येतो. घरात इनडोअर प्लांट्स, जसं की मनी प्लांट, जरबेरा, लिली लावून वातावरण फ्रेश ठेऊ शकतो. सतत भीती, स्ट्रेस असला तर त्याचा श्वसनावर परिणाम होतो. भीतीमुळे श्वास लागून राहतो, विनाकारण धाप लागते. […]

अधिक वाचा..

रक्ताभिसरण सुरळित राहण्यासाठी

शरिरात न थांबता एक कायम स्वरुपी वाहत असते ते म्हणजे रक्त. रक्ताभिसरण शिवाय शरिर जिवंत राहू शकत नाही. शरिराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहचवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहण्यासाठी, आहारातिल काही घटक नक्कीच मदत करू शकतात. कोणत्याही सजिवाला जगण्यासाठी प्राणवायूची गरज असते. अर्थात केवळ ऑक्सिजन मिळून शरीर जीवंत राहिल, पण शरिराच्या विकासासाठी आवश्यक पोषक […]

अधिक वाचा..