शिरूर! दुष्काळी डोंगररांगांमधून सागर शिंदे यांची यशाची भरारी
पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व डोंगराच्या कोपऱ्यात वसलेले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर सागर सखाराम शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातील स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदावर निवड मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. View this post on Instagram A […]
अधिक वाचा..