पंढरपूरच्या भूमीतून शिंदेंचा विकास मंत्र; भालके यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट

पंढरपूर: “विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या पावन भूमीतून जनतेशी थेट संवाद साधत विकास, हिंदुत्व आणि जनसेवेचा ठाम संदेश दिला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात झालेल्या या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली, तर शिंदे यांच्या आक्रमक आणि […]

अधिक वाचा..

श्रीरामपूरची ४००० एकर जमीन ‘शेल कंपनी’ला देऊ नका; खुल्या लिलावाची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे ४००० एकर बागायत जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग या कंपनीला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी बुधवारी विधानसभेत केला. लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वडेट्टीवार म्हणाले की, राज्य शेती महामंडळाची मौल्यवान […]

अधिक वाचा..

जनतेच्या जमिनीवर कर्ज नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या नात्यात विकास?

१५ एकरांवर १०० कोटींचं कर्ज? रनाळा ‘गुप्त स्मार्ट सिटी’ झाली आहे का नागपूर: महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहतेय, असं सत्ताधारी वारंवार सांगतात. मात्र ही गंगा नेमकी कुणासाठी आणि कुठे वाहतेय, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील रनाळा गावातील १५ एकर जमिनीवर तब्बल १०० कोटी रुपयांचं कर्ज मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय आणि […]

अधिक वाचा..

बिडकीन डीएमआयसीसाठी एप्रिलपासून ८ हजार एकर जमिनीचे संपादन…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीच्या विकासाला आता मोठी गती मिळणार आहे. शेंद्रा आणि बिडकीन या दोन्ही औद्योगिक पट्ट्यांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने जमिनीची उपलब्धता कमी झाली आहे. हीच गरज ओळखून सरकारने आता मोठ्या विस्ताराचे नियोजन केले आहे. महत्त्वाचे अपडेट्स शेंद्रा आणि बिडकीन इंडस्ट्रियल झोनमध्ये सध्या उद्योगांसाठी जमीन शिल्लक नसल्याची स्थिती आहे. देश-विदेशातील अनेक मोठ्या कंपन्यांकडून या […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता फक्त २०० रुपयांत होणार

औरंगाबाद: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एकत्रित कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता केवळ प्रति हिस्सा २०० रुपयांत होणार असल्याने वाटणीसंबंधी वाद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. पोटहिस्सा मोजणी का महत्त्वाची जमिनीची फक्त कागदोपत्री वाटणी केल्यामुळे नंतर वाद निर्माण होत होते, त्यामुळे अधिकृत मोजणीची आवश्यकता निर्माण होत होती अधिकृत नोंद नसल्याने जमिनीच्या […]

अधिक वाचा..
sharad-bandal

तुकडाबंदी अधिनियम सुधारणा व ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ योजनेची अंमलबजावणी करा : शरद बांदल

शिरुर (तेजस फडके) : तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करून गुंठेवारी दस्त नोंदणी सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा होऊन अनेक महिने उलटले असले, तरीही प्रत्यक्षात नोंदणी प्रक्रिया सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. तात्काळ ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ॲड शरद तुकाराम बांदल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी […]

अधिक वाचा..

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपणाऱ्यांना काँग्रेस सोडणार नाही

मुंबई: देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..

मोदी सरकारकडून राष्ट्रीय शेठला कल्याणची ४५० एकर जमीनही बहाल

मुंबई: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी कुळकायदा, सिलिंग ऍक्ट आणून जमीनदारांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरिब जनतेला दिली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून लाखो भूमिहिनांना जमीन मिळवून दिली. आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार राष्ट्रीय शेठसाठी गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

जमीन विकण्यास विरोध केल्याने आईचा खून करून मुलानेही संपवले जीवन

लातूर: जमीन विकून मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी विरोध करणाऱ्या वयोवृद्ध आईची ६ जुलै रोजी हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर मुलानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.७) रेणापूर पिंपळफाटा येथे घडली होती. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मयताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या अनुषंगाने रेणापूर पोलिस […]

अधिक वाचा..

सरकारी जागेवरील अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय

संभाजीनगर: महसूल विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे, आता १ जानेवारी २०११ पूर्वी झालेली अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. हा निर्णय अनेक गरजू कुटुंबांना कायमस्वरूपी घर मिळवून देणारा ठरणार आहे. या निर्णयाचा उद्देश काय आहे गावांमध्ये अनेक जुन्या रस्त्यांचा वापर बंद झाला आहे, कारण नव्या पर्यायी रस्त्यांची निर्मिती झाली आहे. बंद पडलेल्या रस्त्यांवर अनेक नागरिकांनी घरं बांधून […]

अधिक वाचा..