प्रतिनिधीनींनी अचूक आणि निर्दोष सेवा कशी देता येईल यासंदर्भात व्यापक भूमिका घ्यावी…

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविण्यासाठी काढलेल्या निविदेच्या घोटाळ्यासंदर्भात येत्या वीस मार्च रोजी बैठक बोलवावी. या बैठकीला विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील बोलवण्यात यावे. अचूक आणि निर्दोष सेवा कशी देता येईल यासंदर्भात व्यापक भूमिका आपण घेतली पाहिजे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत दिले. आज लक्षवेधी प्रश्नाअंतर्गत आमदार मा. […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते. मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या पोलिसाची सेवेतूनही समाजसेवा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच वेगवेगळ्या कारवाया व कामे करुन चर्चेत येत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याची सेवेसोबत समाजसेवा सुरु असल्याचे दिसून आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिसांनी यापूर्वी अनेकदा अपघात ग्रस्तांना मदतीचा हात देणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, शाळकरी मुलांना मदत करणे, गरजूंना अन्न […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) […]

अधिक वाचा..

शिक्रपुरातील कचरा वाहतुकीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापुर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय झालेला असताना यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत कचरा संकलित करण्यासाठी ट्रॉली बनवण्याचे ठरलेले असताना नुकतेच ग्रामपंचायतच्या वतीने सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) गावातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने नुकत्याच सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहे. याप्रसंगी सरपंच रमेश […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अध्यात्मिक सेवा केंद्राचा वर्धापन उत्साहात

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) या केंद्राचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला असून विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दिसून आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र तळेगाव रोड (दिंडोरी प्रणित) या केंद्राच्या वर्धापन दिनानिमीत्त श्री स्वामी समर्थ महाराज […]

अधिक वाचा..

वाघोली ते शिरुर शहर बस सेवा सुरु करण्याची मागणी; राहुल पाचर्णे

वाघोली: PMPML चा वाघोली बसडेपो पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने वाघोली डेपो अंतर्गत वाघोली ते शिरूर शहर बससेवा सुरु करण्याची मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे पुणे जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व पुणे महानगर […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा गौरव…

मुंबई: एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश असे २५ वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांच्या सत्काराचे स्वरूप […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थी हितासाठी अहंकार बाजूला ठेवावा…

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयोगाच्या परिक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. आयोगाने परिक्षा पद्धतीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बदल करुन तो २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचे आकलन करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही नवीन पद्धत दोन वर्षांनी […]

अधिक वाचा..

‘या’ शहरात होणार जिओ ची 5G सर्विस सुरु…

औरंगाबाद: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच 5G सेवा लाँच केली आहे. कंपनी आपल्या सेवेचा हळूहळू विस्तार करत असून आता कंपनीने देशभरातील आणखी 11 शहरात 5G सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या 11 शहरामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना आता हाय-स्पीड […]

अधिक वाचा..