धक्कादायक! शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार, महिलेस अटक…

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच प्रकरणी मुंबईतील बोरिवली एमएचबी पोलिसांकडून गुरुवार (दि. 22) रोजी दुपारी एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेकडून 250 ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या […]

अधिक वाचा..

पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पहा काय…

औरंगाबाद: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली असून राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचा समावेश असलेल्या मोफत वह्या दिल्या जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आणि तितक्याच प्रमाणात वह्यांचे ओझे पाठीवर वागवावे लागते. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरही भार पडत असल्यामुळे आता सरकारने वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता […]

अधिक वाचा..

पुणे विद्यापीठाच्या निकालातील त्रुटींमुळे विद्यार्थी आक्रमक…

पुणे : नुकताच पुणे विद्यापीठाने एलएलबी आणि बीएएलएलबीचा निकाल जाहीर केला. एकीकडे कंम्बाईन पासिंगमुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचा दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना पेपर मध्ये शून्य मार्क मिळाल्याचे आढळून आले. तसेच अनेक विषयांना सारखेच गुण मिळाले आहेत असे समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आल्या. पुरवणी जोडून चांगला पेपर लिहून देखील शून्य […]

अधिक वाचा..

मुंबादेवीचा गणराज ठरतोय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विघ्नहर्ता…

मुंबई: गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तसेच कोणत्याही कामाची सुरुवात करताना गणेश पूजा केल्याने विघ्न दूर होते. त्यामुळे त्यास विघ्नहर्ता असे देखील म्हणतात. या व्यतिरिक्त गणपतीला विद्येचा दैवत असे देखील संबोधतात. हा विद्येचा देवता सी पी टॅंक येथे ‘मुंबादेवी चा गणराज’ म्हणून प्रसिध्द आहे. परमानंद वाडी बाळ मित्र मंडळा मार्फत बसविण्यात येणारा हा बाप्पा विद्या […]

अधिक वाचा..

आश्रमशाळेत स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात असताना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करुन घेतली जात आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात गेली दहा वर्षापासून संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक […]

अधिक वाचा..

केंदूरच्या विदयार्थांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी: दिपक साकोरे 

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील तरुण अधिकाधिक स्पर्धा परीक्षेत यशसंपादक करत असून केंदूरच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अभ्यासाची आतापासूनच तयारी करुन जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले पाहिजे, असे मत राज्य राखीव बल पोलीस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे यांनी व्यक्त केले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित सरदार रघुनाथराव […]

अधिक वाचा..

भटक्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या शिवाजी शिंदेंची कहाणी

आश्रम शाळेत घडलेला व्यक्ती घडवतोय पंचवीस अनाथ मुले शिक्रापूर (शेरखान शेख): भटकंती करणाऱ्या कुटुंबात जन्म झाल्याने आई वडिलांची नेहमीची भटकंती मात्र शिकण्याची इच्छा असल्याने आश्रम शाळेत शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा असताना आपल्या प्रमाणेच काही विद्यार्थी घडावे या हेतूने शिवाजी अर्जुन शिंदे हे अनाथ व भटकंती करणाऱ्या 25 मुलांना एकत्र करुन त्यांना घडविण्याचे कार्य करत […]

अधिक वाचा..

आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत १४ विद्यार्थ्यांना घवघवीत यश

शिक्रापूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत मुखईच्या कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाठ यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व […]

अधिक वाचा..

ओढयाच्या पाण्यातून शाळेत जाण्यासाठी विध्यार्थ्यांसाठी जीवघेणा प्रवास

सविंदणेत विविध ठिकाणी ओढयावर पुलाची मागणी…. सविंदणे: सध्या शिरुर तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून ओढया नाल्यांना मोठे पूर आले आहेत. सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत. ओढयावर पुल नसल्यामुळे जीवघेणा मार्ग काढत ओढयाच्या कमरे इतक्या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी गरज ओळखून पावले टाकावी: उमाकांत पिंगळे

मुखईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हुतात्म्यांच्या वंशजांचे मार्गदर्शन शिक्रापूर: सध्या ऑक्सिजन मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून त्यासाठी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याने आपली गरज ओळखून आपण पावले टाकावी अन्यथा भविष्यामध्ये ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन आपल्याला समाजामध्ये वावरावं लागेल, असे मत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे यांनी केले. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव […]

अधिक वाचा..