अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या ताटात निकृष्ट आहार? प्रयोगशाळा अहवालाने खळबळ; विजय वडेट्टीवार आक्रमक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या काही खाद्यपदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता, काही पदार्थ निर्धारित मापदंडांनुसार नसल्याचे, तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणावर विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

धर्माच्या राजकारणात ओबीसींना अडकवून हक्कांचे प्रश्न दडपण्याचा डाव; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

चंद्रपूर: धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन-ओबीसी समाजाला अडकवून त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे भावनिक राजकारणाला बळी न पडता बहुजन-ओबीसी […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात पायांची त्वचा आणि नखांना फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आयुर्वेदिक तेल

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळा ऋतू येताना आपल्यासोबत आनंद आणि तितक्याच समस्या देखील घेऊन येतो. पावसाळ्यात आपल्याला आरोग्यासोबतच विशेषतः पायांची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरण ओलसर, दमट असते, हवेत भरपूर आर्द्रता असल्याने त्याचा आपल्या आरोग्यासोबतच पायांच्या नखांवर आणि त्वचेवर परिणाम होताना दिसतो. पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी, चिखल, घाण साचते आणि याचा जास्त […]

अधिक वाचा..

कसे वाढवाल शरीरातील रक्ताचे प्रमाण

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे असे समजा. अशा वेळेस तुम्हाला कोणत्याही औषोधोपचाराची नाही, तर योग्य आहाराची गरज असते. म्हणूनच अशावेळी कोणता आहार घ्यावा किंवा कोणते घरगुती उपाय करावेत त्याबद्दल जाणून घेऊया. 1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये चमचाभर मध […]

अधिक वाचा..

डोकेदुखीवर घरगुती उपाय

1) डोके दुखणे- डोके दुखत असेल तर अमसुले पाण्यात भिजत घालून, कुस्करून साखर मीठ घातलेले सरबत अथवा कोकम सरबत घ्यावे. 2) बरेच वेळा रात्री कांही कारणाने झोपायला उशीर होतो व जागरण होते.जागरणाने डोके दुखत असेल तर १५ निनिटे झोप अथवा विश्रांती हा चांगला उपाय आहे. डोक्यातील कलकलही या विश्रांतीमुळे कमी होते. 3) वेळी अवेळी खाणे. […]

अधिक वाचा..

37व्या वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवत दिवस खास केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी तिने घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताने वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त […]

अधिक वाचा..

10 ते 16 ऑगस्टचा आठवडा ठरणार लकी! ‘या’ 5 राशींना मिळणार धनलाभासह करिअरमध्ये मोठ्या संधी

मुंबई : ऑगस्ट 2026 चा दुसरा आठवडा 10 ते 16 ऑगस्टदरम्यान असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही शुभ योग तयार होणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने सकारात्मक ठरू शकतो. विविध ज्योतिषीय दाव्यांनुसार, या काळात वृषभ, सिंह, तूळ, वृश्चिक आणि मीन राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची […]

अधिक वाचा..

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजन पाटलांनंतर बाळराजे पाटलांचे नाव चर्चेत

मुंबई: बदललेल्या सहकार कायद्याच्या तरतुदींमुळे माजी आमदार राजन पाटील यांना आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढविता येणार नसल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पाटील कुटुंबाकडून बँकेच्या राजकारणाची धुरा आता लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या […]

अधिक वाचा..

फडणवीस-शिंदेंचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरातून थेट इशारा

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. “तुमची लेकरं-बाळं संकटात आहेत. आता मराठा समाज संकटात सापडला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना कितीही वळवळ करू द्या, त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प […]

अधिक वाचा..

गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! म्हैस दूध दरात वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपया 50 पैसे, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खरेदी दर 11 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..