शरीरात रक्त कमी झालंय-थकवा येतोय? मग करा ६ उपाय करा

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होत जातं. शरीरात रक्तात कमरता असल्यास बल्ड सेल्स, ऑक्सिजन कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Top 6 Iron Rich Foods) रक्ताच्या कमतरतेनं हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स कमी होत जातात. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता भासू शकते. […]

अधिक वाचा..

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन

1) नारळ पाणी:- दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये. 2) भाज्यांचा रस:- आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे […]

अधिक वाचा..

पचनक्रिया वाढवणारे सूप

अयोग्य आहार, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, बाहेरचे पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, आदी कारणांमुळे पोटाच्या तक्रारी वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोटाच्या तक्रारी टाळायच्या असतील तर वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पोट बिघडले म्हणून सतत औषध घेणे चांगले नसून त्याचे साईड इफेक्टही होऊ शकतात. अशी समस्या उद्भवल्यास घरच्या घरी उपचार करणे चांगले आहे. पचायला हलके, […]

अधिक वाचा..

गोम चावल्यास हे घरघुती उपाय करा…

पावसाळा सुरु झाला की या या हंगामात बाहेर पडतात ते किडे. यात सगळ्यात भयानक किडा म्हणजे गोम. याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. गोम चावल्यावर किंवा कानात घुसल्यावर काय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरतील. काय करावे गोम कानात घुसल्यावर किंवा चावली तर… गोम ही सापासारखी विषारी मानली […]

अधिक वाचा..

पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय…

1) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या. २) १०० मि.लि पाण्यात एक चमचा मेथि दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे. व जेवणानंतर हे मेथिचे दाणे घालून खावे. याने सकाळी पोट साफ होते. ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर घ्या. पाण्यासोबत. ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे., रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात […]

अधिक वाचा..

युरीक ऍसिड च्या त्रासातून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय

पूर्वी ५० – ६० वयाच्या लोकांमध्ये यूरीक ॲसिडची समस्या पाहिली जात होती, तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत. तणाव, अल्कोहोल-सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायमाचा अभाव, पाणी कमी पिणे आणि चुकीचे खानपान यामुळे यूरीक ॲसिड वाढते व त्याचा त्रास होतो. यूरीक ॲसिड म्हणजे काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण करून कंपाऊंड तयार […]

अधिक वाचा..

पंचाम्रुताचे फायदे…

१) स्मरणशक्ति वाढते २) शरिर निरोगी राहते ३) अँसिडिटि साठि उत्तम उपाय ४) शक्तिवर्धक आहे. घटक साखर १ चमचा, मध १ चमचा, ताजे दहि २ चमचे, साजूक तूप २ चमचे, कोमट दूध ५ चमचे (वरिल प्रमाणात आणि वरील क्रमाने) हे रोज घेतल्यास शरिर शक्ति, स्फूर्ति, स्मरणशक्ति वाढते. , कांति उजळते, ह्रुदय, मेंदू यांचे पोषण होते. […]

अधिक वाचा..

पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची

निरोगी आरोग्यासाठी झोप का महत्वाची आहे ते पाहूया. यासाठी झोपलेल्या अवस्थेत शरीरात कोणती कार्ये होत असतात याची माहिती घेऊया. १) झोपेत शरीरातील ऊर्जेचे संवर्धन होते. या अवस्थेत शरीराच्या हालचाली अत्यल्प असल्यामुळे ऊर्जेची बचत होते. अभ्यासक सांगतात ८ तासाच्या झोपेमुळे ३५% टक्के ऊर्जेची बचत होते. यामुळेच शांत झोपून उठल्यावर आपण ताजेतवाने होतो. २) दिवसभरात ग्रहण केलेल्या […]

अधिक वाचा..

संधी वातावर घरगुती उपाय

तिशीनंतरच्या वयात १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. संधिवात आपण घराच्या घरी खालील उपायाने घालवू शकतो . तीळ तिळाचे तेल घेणे मोठा चमचा भरून दोन चिमूट सौधव मीठ घाला. हे प्यायचे आणि त्यावर कोमट पाणी पिणे आणि झोपायचे. रोज रात्री […]

अधिक वाचा..

बिघडलेले पोटाचे तंत्र जागेवर येण्यासाठी आहारात बदल गरजेचाच

उकाडा संपून आता पावसाचे वेध लागण्याचे दिवस. अशा वातावरणात नीट कडक ऊनही नसते आणि पाऊसही दबा धरुन बसल्या सारखा असतो. या काळात पोटाच्या समस्या निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अनेकदा गॅसेस, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा तक्रारी डोकं वर काढण्याची शक्यता असते. खाल्लेले नीट पचले नाही तर त्याचा पोटावर आणि एकूण पचनशक्तीवर ताण येतो […]

अधिक वाचा..