मासिक पाळी वेळेत येण्यासाठी या पाच सवयी बदला

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी […]

अधिक वाचा..

फक्त ५ दिवस प्या ‘हे’ खास पाणी, पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास होईल गायब

खाण्या-पिण्यात जर काही गडबड झाली तर पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. अनेकदा तर स्ट्रेस किंवा वातावरणात बदल झाल्यावरही पोट बिघडतं. एकदा का पोट बिघडलं तर खाणं-पिणं बरोबर होत नाही. यामुळे पोट फुगतं, पोटात गॅस होतो आणि अनेकदा पोट दुखतं सुद्धा. बरेच लोक असेही आहेत ज्यांना जेवण केल्यावर पोटात गडबड होते. ब्लोटिंग आणि गॅस दूर […]

अधिक वाचा..

आरोग्य वर्धक जवस

सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे सतत नवीन आजार जडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. तथापि आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण रोखले जाऊ शकते. जवसाचा शरीरावर […]

अधिक वाचा..

सायाटिका आणि योगासने

सायाटिका हा शरीरातील सर्वात लांब मज्जातंतू आहे. हा कमरेपाशी सुरू होऊन पाया पर्यंत जातो. सायाटिका पेन म्हणजे सायाटिक मज्जातंतूच्या मार्गावर पसरणारी वेदना. सायाटिकाची तीव्र कळ कंबरेच्या खालच्या भागात सुरू होऊन पार्श्‍वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्यात पसरते. त्यामुळे साहजिकच पाय खूप दुखतात. सायटीकाचा त्रास म्हणजे पायाच्या नसात तीव्र आणि असह्य वेदनांमुळे होणारा त्रास. या वेदनांमुळे […]

अधिक वाचा..

वात दोष म्हणजे काय

स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांच्या त्रासाला शरीरात वात दोष कारणीभूत असतो. वात वाढल्यावर काय खावे किमान १ चमचा शुध्द तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदर पासून ठेवणं आवश्यक आहे. वात प्रकृती […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी अक्रोड चे सेवन

हात वारंवार थरथरणे किंवा कापणे, ही समस्या लहान वाटली, तरी मोठा अडथळा निर्माण करू शकते. पेन धरताना, जेवताना किंवा एखादं साधं काम करतानाही त्रास होतो. पण घरगुती आणि सोपे उपाय या त्रासातून सुटका मिळवून देऊ शकतात. काही खाद्यपदार्थ असे आहेत जे आपल्या नसांना ताकद देतात आणि शरीरातील कमजोरी दूर करतात. त्यामध्ये अक्रोड हा सर्वात उपयुक्त […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात शरीर रोगमुक्त ठेवणारे पदार्थ

पावसाळ्यात शरीर रोगमुक्त ठेवण्यास मदत करू शकणारे विशिष्ट पदार्थ व सेवनाची पद्धत अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पावसाळ्याचा गारवा जसा मनाला सुखावतो तसाच ऋतू बदलाने आजारांचा धोकाही वाढतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि आजारा पासून दूर राहण्यासाठी या काळात निरोगी आहार महत्त्वपूर्ण असतो. लिंबूवर्गीय फळे मोसंबी, लिंबू आणि […]

अधिक वाचा..

जास्त झोपत असाल तर वेळीच व्हा सावध

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी झोप पूर्ण होणं फार महत्वाचं आहे. जर दिवसभराच्या थकव्या नंतर पुरेशी झोप मिळाली नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. याच कारणाने एक्सपर्ट्स रोज कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देत असतात. तुम्हाला किती तासांच्या झोपेची गरज आहे हे तुमच्या वयावर अवलंबून असतं. कारण वयानुसार झोपेची गरज […]

अधिक वाचा..

सारखी पाठ दुःखीची कारणे आणि उपाय

‘पाठदुखी नको ग बाई’ असे आपण आई-आजीला म्हणताना ऐकतो. मात्र आजकाल ताईही असे म्हणायला लागली आहे का? लहानपणातच पाठदुखीचा त्रास आता फार कॉमन आहे. अगदी वीशी- तीशीतले लोकही पाठ दुखते अशी तक्रार करतात. वाढत्या वयात उलट शरीराला मजबूत करायचे असते मात्र काही सवयींमुळे लहान वयातच विविध त्रास सुरू होतात. याची कारणे अनेक आहेत. वयानुसार कारणेही […]

अधिक वाचा..

केवळ उष्णता किंवा कमी पाणी नाही तोंडात फोड येण्याची कारण

तोंडात अल्सर होणं म्हणजेच फोड एक कॉमन समस्या असली तरी खूप त्रासदायक असते. तोंडात फोड आला तर काही खायला आणि प्यायला इतकंच काय तर बोलायला सुद्धा अडचण होते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, पाणी कमी प्यायल्यामुळे किंवा उष्णतेमुळे तोंडात फोड होतो. पण मुळात याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यांकडे दुर्लक्ष करणं समस्या वाढवणारं ठरू शकतं. […]

अधिक वाचा..