भरसभेत शिंदेंनी उदय सामंतांना लावला फोन स्पीकर वर ठेवला अन…

1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या […]

अधिक वाचा..
kumar-nanekar

शिरूर मध्ये ‘तुतारी’चा दणदणाट! कुमार नाणेकर यांच्या प्रचारात उसळला जनसागर; तरुणाई रस्त्यावर…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कारेगाव-कान्हूर मेसाई पंचायत समिती गटात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार अक्षय (कुमार) महाराज नाणेकर यांच्या प्रचार शुभारंभाने संपुर्ण रांजणगाव गणपती परिसर अक्षरशः ढवळून निघाला. पहिल्याच दिवशी उमेदवाराच्या प्रचारात जनसागर उसळला आणि तरुणाईने रस्त्यावर उतरुन ताकद दाखवून दिली. पंचायत समिती गटातील प्रत्येक गावातून नागरिक मोठ्या संख्येने […]

अधिक वाचा..

नांदणीची नंदा पोळ जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या

नांदणी: नांदणीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज भरून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या नंदा पोळ यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नोकरी मिळाली आहे. या निवडीमुळे त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. नंदा पोळ या मूळच्या नांदणीच्या असून, त्यांच्या कुटुंबाचा फारसा राजकीय इतिहास नाही. त्यांनी प्रथम ग्रामपंचायतीत अर्ज भरला होता; मात्र, ज्येष्ठ काँग्रेस नेते कै. रत्नाप्पा कुंभार यांच्या […]

अधिक वाचा..

Video: रांजणगाव-कारेगाव गटात मतदारांचा कौल कुणाला?

शिरूर : शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहेत. परंतु, रांजणगाव-कारेगाव गटात मतदारांचा कौल नेमका कोणाला आहे, याबाबत www.shirurtaluka.comचे संपादक तेजस फडके यांनी मतदारांशी संपर्क साधला आहे. View this post on Instagram View this post on Instagram View this post on Instagram View this post on Instagram View this post […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिका महापौरपदावरून राजकीय घडामोडींना वेग; संजय राऊतांचा शिंदे सेनेवर मोठा दावा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात हालचाली सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदेंकडून लवकरच धनुष्यबाण चिन्ह जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर, “माझ्या हातात सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे १५ […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा-वडगाव रासाईत नाराजीचा उद्रेक; स्वाभिमानी विकास आघाडीमुळे राष्ट्रवादीचे गणित कोलमडणार…?  

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात यंदा निवडणूक नव्हे, तर सत्तेसाठीचा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानला जाणारा हा गट आता पक्षातील अंतर्गत नाराजीमुळेच ढासळण्याच्या मार्गावर असून, नव्याने स्थापन झालेल्या स्वाभिमानी विकास आघाडीने संपूर्ण राजकीय पटच उलथवून टाकला आहे. एकत्र आले आणि फुटले…? अजित पवार […]

अधिक वाचा..

महापौरपदासाठी घोडेबाजार! ठाकरे गटाचे नगरसेवक ‘बेपत्ता’ प्रकरण थेट पोलिसांत

कल्याण: राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी महापौरपदासाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी प्रत्येक महापालिकेत सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने हालचाली करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या […]

अधिक वाचा..

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी

मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी मुंबई: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यकच आहे. मात्र, मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार! राज ठाकरेंच्या भावनिक विधानांनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे घराण्याच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा राजकीयदृष्ट्या जवळ येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याबाबत 20 वर्षांनंतर व्यक्त केलेली भावना आणि अलीकडील काही घडामोडी या […]

अधिक वाचा..

‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावरून राजकीय वाद! AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत

मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात […]

अधिक वाचा..