शिरुर तालुक्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांची चिंता वाढली

कान्हूर मेसाई (सुनील जिते) शिरुर तालुक्यात आज मंगळवार (दि 9) रोजी दुपारच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाला सुरूवात झाली. नंतर मात्र सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. तसेच हवेमध्ये कमालीचा गारठा वाढून धुकेही जमा झाले. आज दिवसभर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, धुके व हवेतील गारवा याचा शिरुर तालुक्यातील पिकांसह फळबागांना […]

अधिक वाचा..

कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता…

पुणे : कांद्याची आवक कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. कांद्याचे दर होलसेल मार्केटमध्ये 60 रुपये प्रतिकिलो तर किरकोळ मार्केटमध्ये 80 रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. मुंबईमधील वाशी सेक्टरमधील मार्केटमध्ये कांद्याची 100 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. देशभरात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रविवारी कामकाज सुरू असलेल्या बाजार […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा परिसरात शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी शेतात पिकांना पाणी देत असताना बिबट्याने शेतकऱ्यावर झडप मारली. यावेळी बिबट्या व शेतकऱ्यामध्ये झटापट झाली. यामध्ये शेतकरी आनंद किसन फडतरे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आनंद फडतरे हे शेतात पिकांना पाणी देत होते. यावेळी शेजारील शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने आनंद […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…

शिक्रापूर (तेजस फडके): ‘मंत्रालयात माझे खूप मोठे संबंध असून, तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी शेतकऱ्यांना धमकी देत पिकाचे नुकसान करत असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. परंतु, पोलिस शेतकऱ्यांऐवजी धमकी देणाऱ्यालाच मदत करत आहेत. पोलिसांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद आहे, तक्रारदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी दादाभाऊ रामचंद्र […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता…

शिरूर: बाजारत टोमॅटोचे दर हे 150 ते 200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले असून, आता कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी; अंबादास दानवे 

मुंबई: फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास, बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. २६० अनव्ये प्रस्तावावर भाषण करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या पाहता सरकारच डोक ठिकाणावर येण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले. मोठया […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतकरी महिलेने तहसिलदारांकडे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी मागितली शासकीय मदत 

शिरुर (तेजस फडके): गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील शिरुर तहसीलदार कार्यालय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. पुन्हा एकदा अशाच वेगळ्या कारणामुळे शिरुर तहसिल कार्यालय चर्चेत आले असुन शिरुर तालुक्यातील एका महिलेला शेतात जायला रस्ता नसल्याने आणि संबंधित विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना ” सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणीप्रमाणे तहसिलदार यांनी स्थळ पाहणीचा […]

अधिक वाचा..

शेतकरी प्रश्नांवर सरकार गंभीर नाही; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम; नाना पटोले

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा […]

अधिक वाचा..
ishwar gaykar

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याची टोमॅटो विकून 2.8 कोटी रुपयांची कमाई!

शिरूरः पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने महिनाभरात टोमॅटोची विक्री करुन तब्बल 2.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ईश्वर गायकर (वय ३६, रा. पाचघर) असे शेतकऱ्याचे नाव आहे. 12 एकरावर सध्या टोमॅटोचं पीक असून सध्याच्या दरवाढीमुळे गायकर कुटुंबाचं टोमॅटोचं पिक म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरत आहे. गायकर कुटुंब हे मुळचं पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या […]

अधिक वाचा..

आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याच्या भीतीतून शेतकऱ्याची आत्महत्या

संभाजीनगर: लाडगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आदर्श पतसंस्थेतील 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामेश्वर नारायण इथर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम आदर्श पतसंस्थेत जमा केली होती. रामेश्वर यांचे वडील नारायण यांच्या नावे साडेआठ लाख रुपये, […]

अधिक वाचा..