ब्रह्मी गावात महिलांचा एकमुखी कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याची ठाम मागणी

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी (ता. वाशिम) येथे देशी व विदेशी दारूविक्रीच्या मंजूर अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी सोमवारी (दि. ९) केवळ महिलांसाठी विशेष मतदान घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडली. या मतदानात गावातील तरुणी, विवाहित तसेच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि दारूविक्री बंद करण्याच्या बाजूने ठाम कौल दिला. निकाल जाहीर […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई गावच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; राधाकृष्ण विखे पाटील साधणार शेतकऱ्यांशी संवाद

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कान्हूर मेसाई गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर आज (दि. 4) रोजी दुपारी 2 च्या दरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गावातील शेतकरी बांधव आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट चर्चा होणार असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. […]

अधिक वाचा..

लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा! ‘सजग पालक – सुरक्षित बालक’ मोहिम गाव ते शहर पातळीवर राबवायलाच हवी

बदलापूर: बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळाबसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण बदलापूर–कल्याण परिसर हादरून गेला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शाळा व्यवस्थापन, शाळा बस व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा घटना रोखण्यासाठी गाव ते शहर पातळीवर ‘सजग पालक – सुरक्षित बालक’ जनजागृती मोहिम राबवण्याची जोरदार मागणी होत आहे. प्राप्त माहितीनुसार, संबंधित चिमुकली […]

अधिक वाचा..

ग्रामसभा आणि तुमचे अधिकार! गावाच्या विकासाची खरी किल्ली

औरंगाबाद: गावाचा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते, इमारती किंवा योजना नव्हते तर गावातील प्रत्येक नागरिकाचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग म्हणजेच खरा विकास होय याच लोकशाही सहभागाचे सर्वात प्रभावी व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा. इथेच नागरिक थेट ग्रामपंचायतीला प्रश्न विचारू शकतात, सूचना देऊ शकतात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. ग्रामसभेत नागरिकांना मिळणारे ७ महत्त्वाचे अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने ९ गावातील ग्रामस्थ करणार उपोषण 

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्यामुळे उपचाराअभावी या भागातील अपघातात, गरोदर स्त्रीया, नवजात बालके यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या बेट भागातील तब्बल नऊ गावांच्या ग्रामपंचायतींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या गावातील तहसिलदारांनी शेतकऱ्यांना दिलेला रस्ता नांगरला 

शिरूर (अरुणकुमार मोटे): उरळगाव (ता. शिरूर) येथील बेंद्रे वस्तीतील यादव कुटुंबीयांचा सातबारा व फेरफारवर नोंद असलेला पुर्वापार वहीवाटीचा रस्ता ट्रक्टरने नांगरून उखडून टाकण्यात आला असून यादव कुटुबियांना घरी जाण्यासाठीही रस्ता उपलब्ध नाही. या रस्त्यावरून वाद होत असल्यामुळे यादव कुटुंबाने तहसिलदार शिरूर यांच्याकडे दाद मागितली होती. तहसिलदार शिरूर यांनी सातबारा उताऱ्यावरील रस्त्याच्या नोंदीप्रमाणे सर्वांना समाईक रस्ता […]

अधिक वाचा..

गावातील सरपंचापासून ते ग्रामसेवकापर्यंत आता सर्वांवर असणार केंद्र सरकारच्या AI ची करडी नजर

मुंबई: तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. कारण केंद्र सरकारने अशा मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी एक नवी क्रांतिकारी सुविधा सुरू केली आहे. गावागावांत सतत तक्रारी येतात की ग्रामपंचायतीत ग्रामसभा होत नाहीत, निधीचा अपव्यय होतो, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. पण आता हे प्रकार […]

अधिक वाचा..

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; करंदी गावच्या हद्दीत ३ ते ४ वाहनांना कंटेनरची धडक

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीत भारत गॅस फाट्याजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. मद्यधुंद असलेल्या कंटेनर चालकाचा गतिरोधकावर वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कंटेनरने कारसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली. या वेगवान धडकेमुळे रस्त्यालगतची काही दुकानांचे किरकोळ नुकसान झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, चाकण-शिक्रापुर मार्गावरील अवजड वाहनांची गर्दी, […]

अधिक वाचा..

त्या गावात मृत्यूचे तांडव, अवघ्या दीड महिन्यात 24 जणांचा मृत्यू

ग्रामस्थांकडून देवाचा धावा, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल कानपुर: अवघ्या दोन हजाराच वस्तीचे हे गाव. पाच-सहा गल्ल्या, मोठे दोन-तीन चौक, मंदिर, पार, पंचायत आणि आजुबाजूला शेतवस्ती. इतर गावांप्रमाणेच येथील दैनंदिन व्यवहार सुरू होते. पण गेल्या दीड महिन्यात या गावातील वातावरण बदलले आहे. या दीड महिन्यात येथील 24 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. जणू पंचकच लागले […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये नव्या रिंग रोडची तयारी सुरू! ‘या’ गावाच्या भागातून जाणार

संभाजीनगर: शेंद्रा डीएमआयसी – बिडकीन – वाळूज – करोडी – हर्सूल – सावंगी या मार्गावरून जाणाऱ्या नव्या रिंग रोड प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे आणि तो लवकरच शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हा रिंग रोड छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MRDA) कडून प्रस्तावित असून, शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ […]

अधिक वाचा..