शिवसेना हे कुटुंब, आपापसातील कुरबुरी आणि मतभेद दूर करून एकसंघ व्हा

धाराशिव: शिवसेना हे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये काही कुरबुरी असतील काही मतभेद असतील ते दूर करा आणि एकसंघ व्हा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथे बोलताना केले. धाराशिवमधील भव्य नागरी सत्कार सोहळ्यातून कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. “शिवसेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधून टाकली होती… ती वाचवण्यासाठीच आम्हाला उठाव करावा लागला!” असा जोरदार […]

अधिक वाचा..

हृदयद्रावक! मेकॅनिकच्या एका सल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; 3 भावंडांसह आजोबांचा झोपेत गुदमरून मृत्यू

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुचाकीच्या धुरामुळे निर्माण झालेल्या कार्बन मोनोऑक्साइड वायूच्या विषबाधेमुळे घरात झोपलेल्या दोन जुळ्या बहिणी, त्यांचा भाऊ आणि आजोबा अशा चौघांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरली नावाचा व्यक्ती हेअर सलून चालवतो. त्याने नुकतीच आपली दुचाकी दुरुस्त करून आणली […]

अधिक वाचा..

शेतमजूर कुटुंबातील मुलीची संघर्षमय प्रेरणादायी कहाणी! ११ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत ग्रामीण बदलासाठी सज्ज

गडचिरोली: “आजही आमच्या गावात अनेक मुलींची लग्नं १८व्या वर्षीच लावली जातात. इच्छा नसतानाही दबावाखाली लग्न करावं लागतं. हे थांबवायचं आहे,” असे ठाम शब्द गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी गावातील २१ वर्षांची शारदा रवींद्र दुगुनलावार उच्चारते. समाजात बदल घडवण्याच्या याच जिद्दीच्या जोरावर तिने देशातील नामांकित शिव नाडर युनिव्हर्सिटी, दिल्ली (एनसीआर) येथे एम.ए. इन रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी प्रवेश […]

अधिक वाचा..

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाचा कुटुंबियांचा आरोप

भिवंडी: ज्या वयात हातात खेळणी आणि दप्तर असायला हवे, त्या कोवळ्या १२ वर्षांच्या वयात एका निष्पाप मुलाला मृत्यूने कवटाळले. भिवंडीत भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त झालेल्या हामिद खान या चिमुकल्याचा तब्बल २० दिवस मृत्यूशी झुंज देत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

अधिक वाचा..

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक […]

अधिक वाचा..

दळण आणायला गेला अन् वाटेतच काळाने घाला घातला; कुटुंबाचा एकुलता एक आधार हिरावला

दौंड: राहू (ता.दौंड) येथील राहू – टेळेवाडी रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलर चाकाखाली चिरडल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल रविवार (ता. २७) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. ओम सोमनाथ ढमढेरे (वय १३) राहणार राहू (ता. दौंड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (ता. […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात पडणार मोठी फूट

बिहार: महाराष्ट्राच्या दोन वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या फूटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथीही घडल्या. यानंतर देशाच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव (१८ जुलै) त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करू शकतात. ते […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संजय देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांच्या कुटुंबीयांची वरळी येथील ‘दर्शना’ या शासकीय निवासस्थानी सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला. शनिवारी (दि. १२ जुलै) संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ, […]

अधिक वाचा..

लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल सांगली: करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस प्रयत्न करणार

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार मुंबई: परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी […]

अधिक वाचा..